डे ला रु कंपनीची होणार सीबीआय चौकशी (?)

नवी दिल्लीः भारतातील माजी वित्त सचिवाच्या आर्थिक कथित गैरव्यवहारप्रकरणी चलनी नोटांची छपाई करणारी कंपनी डे ला रुची सीबीआय चौकशी होऊ शकते, याची कल्पना असल्याचे कंपनीने मान्य केले आहे. २०१६ पूर्वी (नोटाबंदी लागू होण्यापूर्वी) गैरव्यवहार झाल्याची चर्चा असून, कंपनी याबाबत काहीही भाष्य करणार नाही. तथापी, भारतातील तपास यंत्रणांना योग्य ते सहकार्य करू, असे कंपनीने म्हटले आहे. तसेच कोणत्याही गैरव्यवहारात सहभागी असल्याची …

Continue Reading

गुगल करणार १२ हजार कर्मचाऱ्यांना कमी

मुंबईः गुगलची पालक कंपनी अल्फाबेटने जगभरातून १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यासंदर्भात गुगल ब्लॉगवर मेल पाठवला आहे. अतिशय कठोर होऊन हा निर्णय घ्यावा लागत असून, त्याची संपूर्ण जबाबदारी आपण घेत असल्याचेही त्यांनी मेलमध्ये नमूद केले आहे. कर्मचाऱ्यांना कमी करणाऱ्या दिग्गज टेक कंपन्यांमध्ये आता गुगलचेही नाव जोडले गेले आहे. यापूर्वी मायक्रोसॉफ्ट, मेटा …

Continue Reading

एअर इंडिया एअरबसकडून खरेदी करणार २३५ विमाने

दिल्लीः एअर इंडिया एअरबस या युरोपिय कंपनीकडून २३५ विमाने खरेदी करणार असून, यासंदर्भातील घोषणा २७ तारखेला केली जाईल, असे कंपनीतील उच्चपदस्थांनी नाव न देण्याच्या अटीवर सांगितले आहे. एअर इंडिया ४९५ विमानांची खरेदी करणार आहे. हा विमान खरेदी करार अंतिम टप्प्यात आहे. शुक्रवारी (दि. २७) यासंदर्भातील निर्णय जाहीर होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एकाच वेळी एखाद्या विमान कंपनीने एकत्रित २३५ …

Continue Reading

टीम राजमत

स्पष्ट असूनही संयत, असला रोखठोक तरी आक्रमक नाही. एखाददुसरी शेलकी शिवी असली, तरी भांडणाची खुमखुमी नाही. विश्वातल्या घडामोडींची खबरबात असली, तरी केवळ माझ्याकडेच उपाय आहे, असा अनाठायी दावाही नाही. आज राजकारणाच्या धुमश्चक्रीतून नेमकं आणि नेटकं विश्लेषणासहित वाचकांपुढे मांडणारे वरिष्ठ पत्रकार श्री. संजीव ओक. राजमत न्यूजचे मुख्य संपादक. पत्रकारितेतला २५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव, महाराष्ट्राच्या मातीशी आत्मीयता जपणारा आणि जोपासणारा व्रतस्थ, अजातशत्रू …

Continue Reading

भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे

मुंबईः स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे. जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना आहे. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे. आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान …

Continue Reading
error: Content is protected !!