भाजपाच्या पथ्यावर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित आहे. २३ महापालिका, २५ जिल्हापरिषदा तसेच २८५ पंचायत समित्या राज्यात आहेत. सर्वोच्च न्यायालय जोपर्यंत आदेश देत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत. न्यायालयाच्या निर्णयानंतरही प्रभाग रचना नव्याने करणे, त्यावर हरकती आणि सूचना मागवणे, त्यावर सुनावणी घेणे आणि नव्याने मतदार याद्या तयार करणे ही प्रक्रिया किमान चार ते पाच महिने सुरू राहील. म्हणजेच फेब्रुवारी …

Continue Reading

भारताच्या संकल्पावर जग विश्वास दाखवत आहे

मुंबईः स्वातंत्र्यानंतर प्रथमच भारताला आपली स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठीचे धाडस मिळाले आहे. जग भारतावर विश्वास दाखवत असल्याची ही पहिलीच घटना आहे. भारत आपल्या क्षमतांचा वापर उत्तम गोष्टींसाठी करत असल्याच्या विश्वासामुळेच ही सकारात्मकता दिसून येते आहे. आज भारत अभूतपूर्व विश्वासाने भरलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कडून प्रेरणा घेऊन डबल इंजिन सरकारमध्ये स्वराज्य आणि सुराज्याची भावना प्रकर्षाने दिसून येत आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान …

Continue Reading
error: Content is protected !!